Aachandra Surya Nando (आचंद्र सूर्य नांदो)
0.0
0 ratings
Publisher
Granthali
Language
मराठी
Pages
156
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
भारत १९४७ साली स्वतंत्र झाला. मात्र ते समाधान ङ्गार काळ टिकलं नाही. १९४७च्या ऑक्टोबरमध्येच पाकिस्ताननं काश्मीरवर आक्रमण केलं आणि पुढे एक नवी युद्धमालिका भारताला लढावी लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजवर जी युद्धं झाली त्यांची थोडक्यात माहिती आणि या युद्धांध्ये लढताना भारतीय जवानांनी एकेक डावपेच पूर्णत्वास नेण्यासाठी लावलेली जीवाची बाजी यांचं वर्णन करणारं हे पुस्तक. जवानांच्या खडतर जीवनाची आजवर न आलेली, छोट्या छोट्या घटनांची ही कहाणी…
Related Books
Dusre Mahayudh Te Shityudh (दुसरे महायुद्ध ते शीतयुद्ध)
Pandharinath Sawant
No ratings
In Stock
मराठी