Majh Majhayapashi ( माझं माझ्यापाशी ! )

Majh Majhayapashi ( माझं माझ्यापाशी ! )

0.0
0 ratings
| 2 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

978-81-7766-295-3

Language

मराठी

Pages

164

Binding

Paper back

In Stock (5 copies available)

Check Delivery Availability

Share:
प्रत्येक अस्वस्थ माणसानं थोडं आत डोकावून पाहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालताना सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हवं आहे, ते मिळत नसल्याची नांगी सारखा डंख करीत असते. जी काही आपली पात्रता आहे, तीनुसार आपल्याला जे हवं आहे, ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते. शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या औदासीन्यामागं एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादानं कोणती शांती मिळणार? औदासीन्य नाहीसं कसं होणार? अहंकारानं मन काठोकाठ भरलेलं असलं, तर आशीर्वादानं आत उतरायचं कसं? भांडं रिकामं हवं, तरच ते भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं, ‘जो हसला, तो अमृत प्याला’ हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की, स्वास्थ्य आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वत:च येतो. हा अडथळा दूर होणं महत्त्वाचं. कबीर ह्यालाच ‘सहजयोग’ म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावानं व्यापून जाईल. राहत्या वास्तूत प्रतिदिनी गंगास्नान घडेल. तुम्ही जिथंजिथं विहार कराल, तेते तीर्थस्थळ. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मूळ अहंकार गेला नाही, तर प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा... सगळं व्यर्थ आहे!प्रत्येक अस्वस्थ माणसानं थोडं आत डोकावून पाहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालताना सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हवं आहे, ते मिळत नसल्याची नांगी सारखा डंख करीत असते. जी काही आपली पात्रता आहे, तीनुसार आपल्याला जे हवं आहे, ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते. शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या औदासीन्यामागं एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादानं कोणती शांती मिळणार? औदासीन्य नाहीसं कसं होणार? अहंकारानं मन काठोकाठ भरलेलं असलं, तर आशीर्वादानं आत उतरायचं कसं? भांडं रिकामं हवं, तरच ते भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं, ‘जो हसला, तो अमृत प्याला’ हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की, स्वास्थ्य आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वत:च येतो. हा अडथळा दूर होणं महत्त्वाचं. कबीर ह्यालाच ‘सहजयोग’ म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावानं व्यापून जाईल. राहत्या वास्तूत प्रतिदिनी गंगास्नान घडेल. तुम्ही जिथंजिथं विहार कराल, तेते तीर्थस्थळ. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मूळ अहंकार गेला नाही, तर प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा... सगळं व्यर्थ आहे!

Related Books

Rutuveglare ( ऋतूवेगळे )

Rutuveglare ( ऋतूवेगळे )

Asha Bage

2.0
(1)
In Stock मराठी
Patang (पतंग)

Patang (पतंग)

Milind Bokil

No ratings
In Stock मराठी
Gath Aahe Lagnashi (गाठ आहे लग्नाची/शी)

Gath Aahe Lagnashi (गाठ आहे लग्नाची/शी)

Mangala Godbole

5.0
(1)
In Stock मराठी
Shwas Ghenar Aakash (श्वास घेणारं आकाश)
Featured

Shwas Ghenar Aakash (श्वास घेणारं आकाश)

Chandrakant Bhonjal

4.0
(1)
In Stock मराठी
Diwas Ase Ki (दिवस असे की...)

Diwas Ase Ki (दिवस असे की...)

Pravin Bardapurkar

No ratings
In Stock मराठी
Antarbahya (अंतर्बाह्य )

Antarbahya (अंतर्बाह्य )

Ratnakar Matkari

No ratings
In Stock मराठी
Bhurtya (भुरट्या)

Bhurtya (भुरट्या)

Amit Shinde

No ratings
In Stock मराठी
Pil Ani Itar Katha (पीळ आणि इतर कथा)

Pil Ani Itar Katha (पीळ आणि इतर कथा)

Ravindra Thakur

No ratings
In Stock मराठी